Monday, June 19, 2023

वनरक्षक विभाग भरती सराव प्रश्नसंच - २

 


                                 नमस्कार आज आपण सराव प्रश्न संच - २ पाहणार आहोत.



TCS/IBPS  पँटर्न

वनरक्षक  भरती प्रश्न पत्रिका २०२३(संभाव्य प्रश्न)


प्रश्न १. ऑक्टोबर २०२१ मध्ये World Steel Association च्या अध्यक्षपदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ?

१)     अनुपचंद्र पांडे

२)     सज्जन जिंदाल

३)     रेखा मेनन

४)     यापैकी नाही

 

प्रश्न २. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू तसेच रचेल फ्लिंट पुरस्कार कोणत्या भारतीय महिलेला मिळाला ?

१)     हरमन प्रीत कौर

२)     स्मृती मानधना

३)     शफाली वर्मा

४)     वरीलपैकी नाही

 

प्रश्न ३. डिसेंबर २०२१ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

१)     अलका उपाध्याय

२)     रेखा मेनन

३)     धृती बनर्जी

४)     मँग्डालेना अँडरसन

 

प्रश्न ४. जगातील पहिले १००% पेपरलेस सरकार कोणत्या ठिकाणी झाले ?

१)     चीन

२)     अमेरिका

३)     भारत

४)     दुबई

 

प्रश्न ५. मेंडेलीव्ह च्या आधुनिक आवर्त सारणीला १५० वर्ष कोणत्या साली पूर्ण झाले ?

१)     २०२२

२)     २०२१

३)     २०२०

४)     २०१९

 

प्रश्न ६. ‘The Ministry of Utmost Happiness’ हे कोनाचे पुस्तक आहे ?

१)     मीरा बोरवणकर

२)     अरुंधती रॉय

३)     किरण नगरकर

४)     यापैकी नाही

 

प्रश्न ७. कोणते सरकार कौशल्य विकास मिशन संदर्भात 5G तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहे ?

१)     मध्यप्रदेश

२)     भारत

३)     चीन

४)     उत्तर प्रदेश

 

प्रश्न ८. २०२१ सालीचा भूतान सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

१)     आशा भोसले

२)     लता मंगेशकर

३)     नरेंद्र मोदी

४)     द्रोपदी मुर्मू

 

प्रश्न ९. राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार २०२२ कोणत्या संस्थेस मिळाला ?

१)     ‘ले चलो’

२)     ‘उड चलो’

३)     ‘दिल चाहे’

४)     ‘फिर चाले’

 

प्रश्न १०. ध्वनीच्या प्रसारणासाठी कशाची आवशक्यता आते ?

१)     माध्यमाची

२)     हवेची

३)     बंद खोलीची

४)     यापैकी नाही

 

प्रश्न ११. एकसर जोडणीत परीपथातील विद्युत धारा मोजण्यास _____ वापरतात ?

१)     व्होल्टमीटर

२)     स्पायमीटर

३)     अँमीटर

४)     विद्युतमीटर

 

प्रश्न १२. ज्या पदार्थातून विद्युत प्रभार एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सहज प्रवाहित केला जातो त्याला ______ म्हणतात ?\

१)     वाहक

२)     रोधक

३)     अतिवाहक

४)     सर्वाहक

 

 प्रश्न १३. लाकडामध्ये ________ हा मुख्य ज्वलनशील घटक असतो ?

१)     आम्ल

२)     सेल्युलोज

३)     कार्बन

४)     अस्फटिकी

 

प्रश्न १४. घुबडाची मन कित्ती अंशात वळू शकते ?

१)     ९०

२)     १८०

३)     ७२०

४)     ३६०

 

प्रश्न १५. DNA चा शोध कोणी लावला ?

१)      फ्रेड्रिक मिशर

२)      ग्रेगर जोहान मेंडेल

३)      लँमार्क

४)      यापैकी नाही

प्रश्न १६. मूक व बहिऱ्या व्यक्ती _______द्वारे सवांद साधू शकतात ?

१)      दृक

२)      दृष्टी

३)      क्रूक

४)      यापैकी नाही

प्रश्न १७. कोणते प्राणी त्वकश्वसन करतात ?

१)      पक्षी,सस्तन प्राणी

२)      बेडूक,गांडूळ

३)      मासे,चक्रमुखी प्राणी

४)      यापैकी नाही

प्रश्न १८. मानवी डोळ्याचा व्यास _____ इतका असतो ?

१)      3.4cm

२)      2.5cm

३)      2.4cm

४)      3.5cm

प्रश्न १९. मानवी मेंदूचे वर्गीकरण किती भागात केले जाते ?

१)     

२)     

३)     

४)     

प्रश्न २०. भारतात _______ हा दिवस पोलीओमुक्त घोषित करण्यात आला आहे ?

१)      २७ मार्च २०१४

२)      २७ मार्च २०१५

३)      २७ मार्च २०१२

४)      २७ एप्रिल २०१४

प्रश्न २१. स्मार्ट सिटी योजनेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरांचा समावेश केला आहे ?

१)      मुंबई व पुणे

२)      बारामती व पुणे

३)      सोलापूर व नागपूर

४)      पुणे व सोलापूर

प्रश्न २२. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये(SGRY) केंद्र शासन व महराष्ट्र शासन यांच्या खर्चाचे हिस्सा किती आहे ?

१)      केंद्र ७५% , राज्य शासन २५%

२)      केंद्र २५% , राज्य शासन ७५%

३)      केंद्र ८०% , राज्य शासन २०%

४)      केंद्र २०% , राज्य शासन ८०%

प्रश्न २३. कायद्यापुढे समानता हा समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये आहे ?

१)      कलम १४

२)      कलम १५

३)      कलम १६

४)      कलम १७

प्रश्न २४. ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने कोणाचा गौरव करण्यात आला?

१)      मुकेश अंबानी

२)      रतन टाटा

३)      गौतम अडाणी

४)      नरेंद्र मोदी

प्रश्न २५. भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

१)      पं.बंगाल

२)      ओरिसा

३)      महाराष्ट्र

४)      छत्तिसगढ

प्रश्न २६. नीती आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली ?

१)      १ जानेवारी २०१५

२)      १ जानेवारी २०१४

३)      १ जानेवारी २०१६

४)      १ जानेवारी २०१३

प्रश्न २७. भारतात GST ची सुरवात कधी पासून करण्यात आली ?

१)      १ जुलै २०१७

२)      १ जुलै २०१८

३)      १ जुलै २०१९

४)      १ जुलै २०२०

प्रश्न २८. १ जुलै १९५५ रोजी स्टेट बँक ऑफ इंडीया चे राष्ट्रीय कोणत्या बँकेतून करण्यात आले?

१)      इम्पिरियल बँकेतून

२)      रिझर्व बँकेतून

३)      युनायटेड बँक ऑफ इंडियातून

४)      पंजाब नँशनल बँकेतून

प्रश्न २९. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

१)      अहमदनगर

२)      पुणे

३)      कच्छ

४)      सुंदरबन

प्रश्न ३०. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

१)      सिक्कीम

२)      गोवा

३)      केरळा

४)      यापैकी नाही

No comments:

Post a Comment