वनरक्षक विभाग भरती परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न {सराव प्रश्न संच - १ }


नमस्कार मित्रांनो आज पासून आपण सराव प्रश्न संच ची सेरीज सुरु करत आहोत मित्रांनो हि भरती सरळ सेवेमार्फत होणार आहे. म्हणजेच वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि तलाठी भरती या सर्व परीक्षा  TCS मार्फत होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची तारीख 10/06/2023 ते 30/06/2023 आहे.

आपण आजपासून ह्या सराव प्रश्न संच मार्फत वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत.


TCS/IBPS  पँटर्न

वनरक्षक भरती प्रश्न पत्रिका २०२३(संभाव्य प्रश्न)

 

प्रश्न १. जगातील सात समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे ?

१)      रोहन मोरे

२)      रोहन जाधव

३)      अश्विन मेननक

४)      रामराजे जाधाव

प्रश्न २. ‘उल्गुलन’ नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवला होता ?

१)      नाना शंकर शेठ     

२)      बिर्सा मुंडा

३)      उमाजी नाईक

४)      वरीलपैकी नाही

प्रश्न ३. न्यायमूर्ती रानडे यांनी ________ येथे ‘ग्रंथोत्तेजक मंडळी’ नावाची संथा स्थापन केली ?

१)      पुणे

२)      नाशिक

३)      बॉम्बे

४)      अहमदनगर

प्रश्न ४. भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कोणाच्या कारकिर्दीत केली गेली ?

१)      लॉर्ड एलफिन्स्टन

२)      लॉर्ड डलहौसी

३)      लॉर्ड मेंटो

४)      वरील पैकी नाही

प्रश्न ५. लोकमान्य टिळक यंच्या निधनादिवशी गांधीजीनी______ चळवळीची सुरुवात केली ?

१)      सविनय कायदेभंग

२)      मिठाचा सत्याग्रह

३)      असहकार चळवळ

४)      वरीलपैकी नाही

प्रश्न ६. खालील पैकी कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे ?

१)      लीमोनाइट

२)      मँग्नेटाइट

३)      हँमेटाइट

४)      वरीलपैकी नाही

प्रश्न ७. ‘फेकरी’ औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१)      मुंबई

२)      अमरावती

३)      ठाणे

४)      भुसावळ

प्रश्न ८. वेरूळ लेणी _____ जिल्ह्यात आहेत ?

१)      पुणे

२)      सातारा

३)      रत्नागिरी

४)      औरंगाबाद

प्रश्न ९. ‘लोणार’ सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१)      अमरावती

२)      बुलढाणा

३)      पुणे

४)      कोकण

 

 

 

प्रश्न १०. महाराष्ट्राची निर्मिती_____ रोजी झाली ?

१)      १ मे १९७०

२)      १ मे १९६०

३)      १ जून १९६०

४)      १ मे १८५९

 

प्रश्न ११. घटना समितीचे पारशी सदस्य कोण होते ?

१)      हंसाबेन मेहता

२)      एच.पी.मोदी

३)      पूर्णिमा बँनर्जी

४)      एम.आर.जयकर

प्रश्न १२. संविधान सभेची एकूण किती अधिवेशने झाले ?

१)      १५

२)      ११

३)      १२

४)      १३

 

प्रश्न १३. मसुदा समितीची रचना कशी होती ?

१)      १ अध्यक्ष + ६ सदस्य

२)      १ अध्यक्ष + १ उपाध्यक्ष + ६ सदस्य

३)      १ अध्यक्ष + ५ सदस्य

४)      १ अध्यक्ष + १ उपाध्यक्ष + ५ सदस्य

 

प्रश्न १४. घटना समितीने भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकृत केले ?

१)      २६ जानेवारी १९४९

२)      २६ नोव्हेंबर १९४९

३)      २७ नोव्हेंबर १९४९

४)      २७ जानेवारी १९४९

 

प्रश्न १५. संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

१)      डॉ.राजेंद्र प्रसाद

२)      पं.जवाहर लाल नेहरू

३)      डॉ.बाबासाहेब आंबेडकर

४)      के.एम.मुन्शी

 

प्रश्न १६. गावातील जन्म,मृत्यू इ. नोंद ठेवणे कोणाचे कार्ये आहे ?

१)      तलाठी

२)      ग्रामसेवक

३)      सरपंच

४)      वरील सर्व

 

प्रश्न १७. महसूल खात्याचे गावपातळीवरील दफ्तर को सांभाळत आसतो ?

१)      तलाठी

२)      ग्रामसेवक

३)      सरपंच

४)      उपसरपंच

 

प्रश्न १८. हंगामी पोलीस पाटील नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे ?

१)      तहसीलदार

२)      जिल्हाधिकारी

३)      तलाठी

४)      सरपंच

प्रश्न १९. चतुर्थ श्रेणीतील गाव पातळीवर काम करणारा ग्रामनोकर कोण ?

१)      तलाठी

२)      पोलीसपाटील

३)      कोतवाल

४)      ग्रामसेवक

प्रश्न २०. १९६१ साली ______ येथून भारताचा पहिला संशोधक अग्निबाण आकाशात सोडण्यात आला ?

१)      श्रीहरीकोटा

२)      थुंबा

३)      बंगळूरू

४)      वरीलपैकी नाही

प्रश्न २१. इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च(IGCAR) कोणत्या राज्यात आहे ?

१)      प.बंगाल

२)      तामिळनाडू

३)      महाराष्ट्र

४)      झारखंड

प्रश्न २२. सोमनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे ?

१)      सौराष्ट्र

२)      श्रीशैलम

३)      उज्जैन

४)      भीमाशंकर

प्रश्न २३. अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते ?

१)      प्रा.रॉबिन्स

२)      अँडम स्मिथ

३)      आल्फ्रेड मार्शल

४)      वरीलपैकी नाही

प्रश्न २४. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

१)      मोठे आतडे

२)      स्वादुपिंड

३)      लाळग्रंथी

४)      यकृत

प्रश्न २५. कोणते जीवनसत्व आहारातून मिळत नाही ?

१)                  १)  जीवनसत्व अ

२)                  २)   जीवनसत्व ब

३)                  ३)  जीवनसत्व ड

४)                 ४) जीवनसत्व क

प्रश्न २६. रातांधळेपना कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो ?

१)                १)  जीवनसत्व अ

२)                 २)  जीवनसत्व ब

३)                 ३) जीवनसत्व ड

४)                 ४) जीवनसत्व क

प्रश्न २७. रक्तदान करणाऱ्या मनुष्यास काय म्हणतात ?

१)      दाता

२)      ग्राही

३)      जीवन दाता

४)      रक्तदेणारा

प्रश्न २८. शरीराचे सैनिक कोनाला म्हटले जाते ?

१)                     १ )   पांढऱ्या पेशींना

२)                       २)    लाल पेशींना

३)                       ३)    रक्त कनिकांना

४)                      ४)    वरीलपैकी नाही

प्रश्न २९. हरित क्रांतीनंतर_______हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शिवनारे प्रमुख अन्नधान्य पिक आहे ?

१)      तांदूळ

२)      गहू

३)      बाजरी

४)      मका


No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.